खर सांगू सगळे अगदी देशातल्या सारखेच झाले..
इथं
खरं सांगू सगळे अगदी
मायदेशासारखेच झाले...
असं म्हणायचं आहे का?
पण कविता आवडली. खंत म्हणू का हिला?