शांता शेळके कवयित्रीने ' रानीच्या पाखराला माहेरी सांगावा' घेऊन
पाठवतातच, हे आपण समजू शकतो पण राजा बढें सारख्या कवीनेही माहेरावर कविता
करावी.. असं हे 'माहेरपण'! स्त्रीच्या जीवनातील एक हळवा, नाजुक कोपरा!
ही माहेराची ओढ वय वाढत जातं तसं तसं कमी होत जातं असावं कदाचित पण ही
ओढ नाहीशी होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य!