दुर्योधनाच्या आढ्यतेखोरपणामुळे कौरव-पांडवात फूट पडली. कौरव अडचणीत पडले असता युधिष्ठीराने "वयं पंचाधिकं शतम्" अशा भावनेने त्यांना मदत केली.
पण तुमची "विचारसरणी" ही दुर्योधनाचा आढ्यतेखोरपणा आणि युधिष्ठीराची "वयं पंचाधिकं शतम्" या दोन्ही विसंगतींचे अजब रसायन आहे असे वाटते. कारण खालील लेख लिहीणारे तुम्हीच ना हो...
म्हणजे आधी फूट पाडायची आणि मग "वयं पंचाधिकं शतम्" चा आव आणायचा!