आज पोर्णिमा तरीही... माझा चंद्र आभाळी नाही...

मी कविता करत नाही.... मी कवी नाही
कागदांवच्या काळ्या रेघोट्यांना मी कवीताच म्हणत नाही

लीहले ते फ़क्त भाव मनीचे होते,
यमक, छंद अलंकाराचे जाणीव मला कधी झालीच नाही
खर सांगतो मित्रांनो मी कवी नाही.................

चारोळ्या अन कविताही तीनेच माला शिकवील्या
तिचे दोन ओलींचे गुणगुणने... अन दोन ओळी मी तीच्या डोळ्यात वाचणे
कागदावर त्यांचे फ़क्त उतरणे... ती रचनाही मझी नाही..

अनेकदा लेखणी माझी सांगे... मान वर करु नकोस काही
शपथ तुला तिची .. मी संपेपर्यंत खाली ठेवायचेस नाही
तिच उतरवते भाव मनीचे... पण खरंच मी कही कवी नाही

शब्द शब्द जुळुनी ओळी बनतात
अन त्या ओळीच्या कवीता होतात
लीहीतो फ़क्त मी .. त्यांचा रचीता मी नाही
खर सांगतो मित्रांनो मी कवी नाही.............

मी खरच कवी नाही अन कवीता ही करत नाही
गळ्याशपथ सांगतो.. मी कवी नही

आठवतेय अजुन,
आठवते अजुनही ती पहिली भेट
अन पहीलाच तो स्पर्श होता
पाळली जन रीत होति..तरीही जगाची फ़िकीर नाही

ती लजतांना गालावरच्या खळ्यात मी घसरुन पडत होतो
एखादी कवीतही जगीच व्हावी...
पण सोदर्य तीचे वर्णनातीत आहे
नशिबाचा नही दोश... पण मी खरच कवी नाही

आज कुडीतील इंद्रीये गुण्गुणती दुख कुणाचे
चांदणे तिच्या स्मरणाचे आता सरता सरत नाही
तोच तरुचा पार.. तीच दिवे लागण.. तीचीच आठवण देत होति
आज पोर्णिमा तरीही... माझा चंद्र आभाळी नाही...

आज मझ्याच सावल्याना मी ओळ्खत नाही
पण त्या कधीही साथ माझा सोडत नाही
माणसांना मी ओळ्खतो पण
आता त्यांची खात्री वाटर नाही.....

खरच सागतो मित्रानो मी कवी नही.......

Mandar Hingne
Cameroon
01/09/2007