गेली काही वर्षे गणपती उत्सव जवळ आला की ज्या विषयांवर वाद-विवाद सुरू होतात त्यात 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्त्या, त्यांच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण, त्या मूर्त्यांवर बंदी आणण्याची मागणी, …पुढे वाचा
बहुतेक 'तज्ञ' याचे उत्तर 'पोर्तुगीजांनी आणली' असे देतात.
हे उत्तर मान्य करायचे झाले तर अजून एक गोष्ट मान्य करावी लागेल - कालयंत्राचा शोध.
पोर्तुगीज भारतात आले १४९७ साली - केरळमध्ये…पुढे वाचा
लेख - व्यवसायाचे बाह्यांग चांगले असावे
दोन हजार साली विसावे शतक संपले. या शतकापर्यंत कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे, अशी समजूत होती. तुमचेनाम काय आहे…पुढे वाचा
आध्यात्मिक जगात, समाधी ही संत-महंतांनी स्वतःच्या अज्ञानाने निर्माण केलेली सर्वोच्च भ्रामक कल्पना आहे.
अमक्यानं समाधी घेतली, ही तमक्याची समाधी आणि गैरसमजाची परिसीमा म्हणजे संजीवन समाधी…पुढे वाचा
उपोद्धात
मराठी भाषा आणि लोकजीवनाचा विचार करू जाता म्हांइभट, महदंबा, ज्ञानेश्वर, मुकुंदराज, केसोबास, नामदेव अशी लोकभाषिक साहित्याची परंपरा पुढे तुकारामांच्या कवितेत उत्कर्ष पावलेली आहे…पुढे वाचा
जमिनीमध्ये रुजलेले रोपटे मुळासकट उखडून दुसरीकडे पेरायचे. त्याची काळजीपूर्वक निगराणी करायची, नवीन जागी ते रुजेल…पुढे वाचा
राखीव जागांच्या प्रश्नावरून गुजराथ अशांत बनला आहे. राजकीय ताण-तणावही त्यात सहभागी आहेत. प्रत्यक्ष गुजरातला भेट देऊन लिहिलेला ऑन-दि-स्पॉट रिपोर्ट
(पाक्षिक 'मनोहर' च्या १५ एप्रिल १९८५ च्या…पुढे वाचा