तांदुळ ,दोनही डाळी ,पोहे,ज्वारी हे एकत्र करून थोडेसे भाजून (फक्त गरम होईपर्यंत) घ्यावे.त्यात धने व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून आणावे.तुप वितळवून घ्यावे.वरील मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यात मीठ,तिखट,तीळ,तुप व गरजेपुरते कोमट पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. चकल्या करून तेलात गुलाबीसर तळाव्यात.
या दिवाळीत या खमंग चकल्या नक्की करून पहा.
हळद वापरू नये.मिश्रण भाजताना जास्त लाल करू नये चकली लाल होते.
मैत्रिण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.