आपली माणसे अचानकच आपल्याला सोडून जातात
दूर गेल्यावरच त्यांची किंमत आपणास जाणवून देतात
आपली माणसे जवळ असतांना आपण त्यांची ओळख विसरतो
तीच दूर गेल्यावर त्यांच्या आठवणित झुरतो
अशी ही जिव्ह्याल्याची माणसे सदैव आपण जपून ठेवावी
ती दूर जावू नये ह्याची काळजी घ्यावी आणि
ती दूर गेल्यावर त्यांच्या आठवणीची ठेव आपल्या हृदयात ठेवावी