हे कोडे कुणी उकलील का?

अलिकुल वहनाचे वहन आणित होते,

शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे!

नदीपती रिपू ज्याचा तात भंगोनी गेला!

रविसूत महिसंगे फार दुःखित झाला!!

एक बाई सांगत आहेत- पाणी आणत होते; बैलाने मारले. घडा फुटला, कानाला लागले.

अन्वयार्थ सांगावा.