१ चमचा खसखस, २ चमचे धणे, १०-१२ सुक्या लाल मिरच्या, १०-१२ काजू.
४५ मिनिटे
४-५
१) प्रथम कोलंबीला लसुण, मीठ आणि हळद लावून ठेवावी.
२) सगळा मसाल्यासाठी दिलेले जिन्नस मिक्सरवर बारीक वाटून घेणे. जाडसर असेल तर थोडेसे पाणी घालावे. (खुप नको).
३) जाड बुडाच्या पातेल्यात २ मोठे चमचे तेल तापवून त्यात लवंग आणि वेलदोड्याची फोडणी करावी. त्यावर कांदा टाकावा व लालसर होइपर्यंत परतावा. आता कोलंबी टाकून एक वाफ काढावी.
४) मग त्यात वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतावा. (करपून देऊ नये)
५) तांदुळ घालुन परत २-३ मिनीटे परतावे. त्यात ६ वाट्या गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. जाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे.
६) शेवटी लिंबांचा रस घालून ढ्वळावे.
१) तेलाऐवजी तुप वापरु शकता.
एका मासिकात वाचली होती.....
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.