समस्यापुर्ती साठी विषय होता-
"तरिही दिव्यात जिवंत वाती"
ह्या समस्येचे उत्तर म्हणून चार ओळी लिहील्या. ती चारोळीच एक समस्या बनली.
ओळखा, आणि व्यक्तीगत निरोपाने उत्तर कळवा.
पहिल्या बरोबर आलेल्या उत्तराच्या प्रेषकाला "समस्या निवारण मार्तंड" अशी पदवी दिल्या जाईल.
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशानी कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!