जवाबदार कोण?

नाशिकला ईमुपालनाचा घोटाळा उघडकीला आला. कदाचित वर्तमानपत्राद्वारे आपणा सर्वांना तो ठाऊक देखिल असेल. सध्या आर्थिक घोटाळ्यांचे सगळीकडेच पेव फुटले आहे. ह्या ईमुपालनात लोक सकाळ पासून पैसे भरायला रांगा लाऊन बसायचे आणि आता पोलीस यंत्रणेला आमचे पैसे आम्हाला मिळवून द्या म्हणून गळ घालता आहे , त्यासाठी राजकीय दबावही आणन्याचा प्रयत्न होतोय. मुद्दा असा आहे की ह्या सर्व जे देशात होताय
(आर्थिक व खाजगी ) ह्यात सरकार कींवा पोलीस खाते ह्यांना जवाबदार धरणे योग्य आहे का?