हा भगतसिंग, हाय हा

परिचय-सरदार भगतसिंग दि. २३ मार्च १९३१ या दिवशी फ़ाशी गेले. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते.त्याना भगतसिंगाच्या फ़ाशीची बातमी दुसऱ्या दिवशी मिळाली आणि त्या बातमीने निर्माण झालेल्या मनःक्षोभातून प्रस्तुत कविता रचली. लगोलग रत्नागिरीतील हिंदु तरुण मंडळातील तरुणानी ती गुप्तपणे पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी, पोलिस सावध होण्यापूर्वीच,त्या निवडक तरुणानी हे गीत गात गात प्रभात फ़ेरी काढून सारे रत्नागिरी नगर भगतसिंगाच्या व स्वातंत्र्यलक्ष्मीच्या  जयजयकाराने दणाणून सोडले.


स्त्रोत<समग्र सावरकर<काव्य विभाग