भारतीय संविधान वर्धापनदिन!

जवळपास तीन वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यासानंतर आणि परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संधान अस्तित्वात आले. या युगप्रवर्तक घटनेला आज ५७ वर्ष पुर्ण होत आहेत.


मनुस्मृतीला नाकारून सर्व भारतियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या त्या थोर महात्म्याला आजच्या दिवशी मनःपुर्वक आदरांजली!


भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना,
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!