चारोळ्यांच जग फक्त
चार ओळिंतच असतं दडलेलं
त्यातून तेच व्यक्त होत
जे प्रत्यक्षात असतं घडलेलं
चारोळीतून व्यक्त करताना
मनाच्या भावना कंठ माझा दाट्तो
म्हणूनच चारोळ्यांच्या रुपाने
हा प्रेमस्पर्श मी सर्वांना वाटतो!
- प्रेमस्पर्श या चारोळी संग्रहातून साभार
- कवि : रवि विश्वासराव