पांढरे निशाण उभारण्याची घाई करु नकोस .. !
प्रयत्न कर लढण्याचा.
आकाश लवंडुन टाकणाऱ्या वादळाचाही एक अंत असतो,
वादळे वापरायची असतात ,
ते आपण कोण आहोत हे तपासण्या साठी नव्हे तर ..
काय होउ शकतो हे आजमवण्या साठी.
- प्रसाद
(ही कविता बहुतेक अपुर्ण आहे, कोणाला माहित असल्यास क्रुपया पुर्ण करावी.)