काळी इलायची-२,हिन्ग(२ च), आल्याची पूड(१ च), काश्मिरी मिरची पूड(१ च)
गरम मसाला (१/२ च)
दही(२ मोठे च),
पाणी(२ कप),
मीठ(चवीनुसार
तेल तळ्न्ण्यासाठी
३० मिनिटे
४-५
कढईत तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे आणि बाजूला काढऊन ठेवावेत.
आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात हिरवी इलायची,लवन्ग, मीठ,हिन्ग,आल्याची पूड आणि काश्मिरी मिरची पूड घालावे.थोडसे परतून घ्यावे.मसाले करपू नयेत ह्याची काळजी घ्यावी.
आता त्यात दही घालून एकसारखे हलवावे.नंतर त्यात पाणी घालून त्याला एक उकळ आणावी.आता हळूहळू त्यात बटाटे सोडावेत.मंद आचेवर ठेवावे आणि उकळावेत.वरून गरम मसाला घालावा.
गरम मोकळ्या भातावर खायला छान लागतो.
(कांदा टोमेटो घालायची गरज भासणार नाही)
हवे असल्यास बटाट्याला भोके पाडावीत म्हणजे मसाल आत मूरतो.
सासू
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.