सरकार व न्यायालय असे का करीत आहे????

आधि सरकारचा रामसेतु हटविण्याचा निर्णय ??

आता कोर्टाचा सिद्धिविनायक मंदिर स्थानांतरित करण्याचा सल्ला????

सरकार व न्यायव्यवस्था हिंदुंच्या अस्मितेच्या प्रश्नांवरच घाला घालित आहे.  असे का??? याबद्दला आपण आपली मौल्यवान मते मांडावित.