कोणते दृष्य सर्वात उत्तम ?

अमिताभ बच्चनची मारामारीची अनेक दृष्ये गाजली. 

त्यातील  सर्वात  उत्तम दृष्य  कोणते  आहे ? आणि का ?
चर्चेसाठी जंजीर (१९७२) ते शहंशाह (१९८८)पर्यंत चाच कालखंड घेण्यात यावा. 
अभ्यासपूर्ण व मनोरंजक प्रतिसादांची अपेक्षा...