नक्की काय करायच

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
     - पंडीत जवाहरलाल नेहरू.


.....


माणसांने आपल्या शत्रुवरदेखिल प्रेम करावे.
      - महात्मा गांधी.


आता ह्यातील नक्की काय करायच?