अशा विधानांवर खरोखर विश्वास ठेवायचा का?

राहूल महाजन संदर्भातील आपल्या अग्रलेखात मुंबई सकाळ लिहितो. "अलीकडच्या काळातील संस्कारशून्य आणि चंगळवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तरुण पिढीचेच जणू प्रत्यंतर आले आहे". एखाद्या घटनेवरून समष्टीबद्दल असे विधान करणे कितपत योग्य वाटते. की "जणू "असा काव्यात्मक शब्द वापरून काल्पनिकच तर्क करायचे. हे तरी बरोबर का?


 अवधूत.