आज मी,
नुसता भात आणि भातचं खातोय.
उद्याही हेच खाईल
कदाचित परवाही!
पोळ्या तू कधी लाटल्यास?
पोट भातानही भरतं
पण फायबर मिळत नाही.
ज्या दिवशी हे पोट
माझ्या गुढग्या पर्यंत सुटेल-
मी तुझ्या भाताचा त्याग करील.
-------------------------------------------------------
शिवश्री गणेश यांचा 'त्या दिवशी' ह्या कवितेचे विडंबन..'नरडीचा घोट' वगैरे उल्लेख चतुराईने टाळले आहेत... नसते आरोप नकोत... ह. घ्या.