महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असं आपण उठसूठ म्हणतोच.बिहारच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत; अगदी बिहारी लोक सुध्धा .एक रणवीर सेनेची तेवढी कमतरता होती.ती आता शालिनिताई कमी करायला निघाल्या आहेत.
तुम्हाला काय वाटतं
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.