महाराष्ट्राची रणवीर सेना

दुवा


 


महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असं आपण उठसूठ म्हणतोच.बिहारच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत; अगदी बिहारी लोक सुध्धा .एक रणवीर सेनेची तेवढी कमतरता होती.ती आता शालिनिताई कमी करायला निघाल्या आहेत.


तुम्हाला काय वाटतं