तज्ज्ञसमीक्षक आणि मतप्रदर्शन

मेतकूट

हा लेख म्हणजे खूप दिवसांनी मला आवडलेला शिरीष कणेकरांचा एक खुसखुशीत लेख! आजकाल तथाकथित तज्ज्ञ जगाच्या कानाकोपऱ्यात मिळतात. (जाणकारांची क्षमा मागून)
त्या क्षेत्रात कर्तृत्वशून्य व्यक्तीला का बरे महत्त्वाची जागा मिळते? कारण साध सोप आहे.लोकांना निखळ करमणूक हवी असते. सर्व प्रकारचे माध्यमे ही करमणूकीला प्राधान्य देतात; शिक्षणाला नाही. आणखी काही कारणे आहेतच. तुमचे काय मत आहे?