तो फार सज्जन माणूस होता.

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

... तो मरण पावला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'