"राज ठाकरे" यांच्या आंदोलना बाबत आपल्याला काय वाटते.?
महाराष्ट्रात मराठी लोकाना नोकऱ्यांची खरच गरज नाही.?
नोकरी नाही म्हणून अजून कोणी आत्महत्या केली नाही म्हणून हा "प्रश्न" नाही असे वाटते.?
"राज ठाकरे" यांनी या विषयाला प्राधान्य दिले आहे म्हणून ?. त्यांच्याबद्दल अविश्वास वाटतो म्हणुन?.आपला विरोध आहे.?
मराठी माणुस तुम्ही (स्वतः सोडून) आळशी आहे म्हणून ? तो बेकार आहे.?
मराठी मानसं शिकलेली नाही म्हणून म्हणून ती बेकार आहे. ?