मे
८
२००८
नमस्कार,
'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
मराठी माणूस हातात लेखणी घ्यायलाच तयार नसतो कारण शुद्धलेखनात चुका होतील अशी त्याला खात्री असते !
शुद्धलेखनात चुका का होतात ? नियम चुकीच्या गृहीतांवर आजवर कसे आधारले गेले ? मराठीच्या गरजा कोणत्या ? त्यासाठी मराठीत कोणता बदल झाला पाहीजे ? अशा विविध गोष्टींची चर्चा व त्यावरील योग्य उपाय यात दिले आहेत.
आपला,
शुभानन गांगल
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
तुमचे लेखन असे कसे?
प्रे. प्रदीप मुरकुटे (गुरु., ०८/०५/२००८ - १७:२०).
अभ्यास
प्रे. अभिराम (गुरु., ०८/०५/२००८ - १८:०३).
कळले नाही...
प्रे. चैत्रपालवी (शुक्र., ०९/०५/२००८ - १४:१०).
शुद्धलेखनाचेच पुस्तक असेल!
प्रे. संदीप दारव्हेकर (शनि., १०/०५/२००८ - १४:४०).
पुस्तक छापण्यामागचा हेतु?
प्रे. सतीश रावले (सोम., १२/०५/२००८ - ०३:३१).
अरेच्चा...
प्रे. चैत्रपालवी (शुक्र., १६/०५/२००८ - १९:४६).
शुद्धलेखन आणि नियम
प्रे. गिरगांवकर (सोम., १९/०५/२००८ - ०६:०८).
हे पुस्तक येथे वाचता येईल
प्रे. गिरगांवकर (सोम., १९/०५/२००८ - ०७:०४).
'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत"
प्रे. गिरगांवकर (मंगळ., २०/०५/२००८ - ०५:००).