मोती, पाचु, खड्याविषयी

बरेच जन वेगवेगळी रत्न धारण करतात. असे म्हणतात की मोती घातल्याने राग कमी होतो. टोपाज मुळे यश प्राप्त होते.

तसेच राशी नुसार हे खडे घातले जातात.

हे खडे घालावे की न घालावे ? आपण जर असे खडे घालत असाल तर आपला अनुभव काय आहे? किंवा आपल्याला या विषयी काय वाटते?