मतदान

लोकसभा निवडणुका जाहिर झाल्या आहेत.

मतदानाचे देशातील प्रमाण खूप कमी आहे. 

मतदानाविषयीची अनास्था वाढत आहे का ? असेल तर का?

मतदान हा हक्क  बजवण्याने काहीच फरक पडत नाही का?

मतदाना शिवाय बदल घडवण्याचा अन्य काही विधायक मार्ग आहे का?