शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. त्याविषयी दोन प्रश्न आहेत. कोणास माहिती असल्यास कृपया पुरवावी. धन्यवाद.
- या कोशात तत्कालीन रूढ फारशी/अरबी शब्दांपेक्षा संस्कृत शब्दांना प्राधान्य दिले गेले. त्याचे कारण शिवाजीला तसे हवे होते म्हणून, की रघुनाथ पंडितांना ते प्रिय होते म्हणून?
- या कोशामुळे मराठीत कोणते नवे शब्द रूढ झाले?