पूर्णं एमएमआरडीए एकच घटक म्हणून धरावे (सर्व बाबींसाठी). एकच महापालिका असावी. या मुळे समतोल विकास साधला जाईल. सध्या फक्त मध्य भागाचाच अर्ध-मुर्धा विकास होत आहे. हे योग्य नाही.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.