लग्नानंतरची मैत्री

 
      लग्नानंतर   जर आपण एखाद्या मुलाशी अथवा मुलीशी मैत्री केली तर आपला जोडीदार ती मान्य करत नाही , समाज देखील मान्य करत नाही मग अशावेळी काय करावे. मैत्री  तोडावी की  करुच नये.  की तसच मन मारत जगावे. काय आहेत आपले विचार जाणून घ्यायला आवड्तील.