....हे उपकारक ठरेल का ?

मराठीवर हिंदीचे आक्रमण होत आहे, अशी तक्रार होते. दोन्ही भाषांची लिपी  देवनागरी आहे.
दाक्षिणात्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही हिंदीचे शिक्षण कमी केल्यास ते मराठी टिकण्या, टिकवण्यासाठी उपकारक ठरेल का ?