भय्यू महाराजांबाबतची घटना सर्वानी वाचली असेल. त्याची विविध विश्लेषणे वृत्तपत्रातून आली, वाहिन्यांवर दिसली. सध्याच्या काळातील ते एक सामाजिक कार्यकर्ते संत होते. त्यांच्या आत्महत्येबद्दल मनोगतींना काय वाटते ?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.