मुंबईला बॉम्ब स्फोट झाल्याचं आत्ताच वाचलं. बरेच लोक मृत्युमुखी पडल्याचही वाचलं आणि धक्का बसला. मुंबईला फोनही लागत नाहियेत. ही चर्चा वादासाठी सुरु करायची इच्छा नाही.
मुंबईचे सर्व मनोगती सुखरुप असावे एवढीच सद्भावना.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.