गिरणी संप-मुंबईची अधोगती

नमस्कार, 


            गिरणी संपामुळे मुंबईची अधोगती झाली असे वाटते. मुंबईतुन मराठी माणुस कमी होण्याचे एकमेव कारण म्हणजे गिरणी संप असे वाटते. ह्या गिरणी संपाला जबाबदार कोण होते? सांगा .गिरण्या नंतर का सुरु झाल्या नाही.?