ईशान्य भारतातील राज्ये.

ईशान्य भारतातील राज्ये कायम दुर्लक्षित भाग राहीला आहे. तेथिल युवकवर्ग अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. तेथिल भाग  बंडखोरांनी ग्रासला आहे. आपण नेहमी पाहतो आपल्या दुरदर्शनवरील बातम्यांमध्ये(खासगी वाहिन्याही ) या भागातिल बातम्या नसतात. मध्ये वर्तमान पत्रात वाचले होते की तिकडील तरूणांत आपण भारताचा भाग नाही ही भावना बळावत चाललीय.


ईशान्य भारताबद्दल अधिक माहीती असल्यास आपण द्यावी .