विद्यार्थांना खरोखर ज्ञान सध्याच्या शिक्षण पद्धतीतून मिळते काय ?

विद्यार्थ्यांना खरोखर ज्ञान सध्याच्या शिक्षण पद्धतीतून मिळ्ते काय ? आपणास काय वाटते सविस्तर लिहा. कारण सध्या परिस्थितीत जे शिक्षण मुले घेत आहेत ते फक्त पोपटपंची प्रकारचे आहे.