प्रजासत्ताक दिना निमित्त.... १ दिवस अगोदर

भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना प्रजासत्ताकाच्या आदल्याच  दिवशी पेट्रोल डिझेल टाकून जिवंत जाळण्यात आले
कर्तव्यापुरती  करताना एक उच्चस्तरीय शासकीय अधिकारी आपल्या जिवास मुकत असेल तर सामान्य माणूस सुरक्षित कसा? हयालाच प्रजासत्ताक म्हणायचे का?. ह्यात  ज्या प्रमाणे देशात घडणाऱ्या सर्व घटनांसाठी आपण सरकार जवाबदार धरतो त्या प्रमाणे समाज म्हणून आपली जवाबदारी कीती ?.