लग्नानंतर, मुलीने मुलाच्या घरी जाणे ही प्रथा भारतात मानली जाते. सासु- सासर यां सोबत जमवणे, त्यांची सेवा करणे, मूलीचे कतव्य असते.
मुलीने, आपले आई वङिल सोङुन येणे, आणि मुलाच्या आई वङिलांची सेवा करणे ही प्रथा कुणी आणि कां पाङ्ली याचे स्पष्टीकर ण घावे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.