प्रथा


लग्नानंतर, मुलीने मुलाच्या घरी जाणे ही प्रथा भारतात मानली जाते. सासु- सासर यां सोबत जमवणे, त्यांची सेवा करणे, मूलीचे कतव्य असते.


मुलीने, आपले आई वङिल सोङुन येणे, आणि मुलाच्या आई वङिलांची सेवा करणे ही प्रथा कुणी आणि कां पाङ्ली याचे स्पष्टीकर ण घावे.