मी आत्तापर्यंत साडेसातीबद्दल फक्त ऐकून होतो. बरेच वेळा कांही लोकांच्या तोंडून ऐकलेही होते. तसे शनीच्या पोथीतही त्याचे महत्त्व वाचले होते. त्याच्या नुसत्या दृष्टीने जर रावणाचे साम्राज्य धुळीला मिळते तर इतरांची काय कथा. पण शनीचा प्रताप मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. ही गोष्ट प्रत्यक्षात माझ्या मेव्हण्याच्या बाबतीत घडली आहे. जशी घडली तसे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसे पाहिले तर रमेशचा संसार सुखी संसार होता. नवरा बायको, मोठा मुलगा सतीश व दोन मुली जयश्री, पल्लवी. रमेश नाशिकला सरकारी खात्यात महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर होता. तो व्हेटर्नरी डॉक्टर असल्याने नेहमी कामात गुंतून पडलेला असे. राज्यात कांही साथ आली की तिचे कसे निवारण करायचे? काय उपाय योजावयाचे? कुठे दौरे काढावयाचे? दौऱयावर कोणी जायचे? वगैरे एक ना भाराभर प्रश्न त्याला पडायचे. त्यातच तो गुंतून पडायचा. त्याची पत्नी किशोरी त्याचे घर व्यवस्थित सांभाळायची. मुलगा सतीश ऍटोमोबॉईल इंजिनियर असून तो मारुती मोटर्स मध्येच नाशिकला नोकरीला होता. मोठी मुलगी जयश्री हिचे लग्न झालेले आहे. रमेश बरोबर त्याचे वडील आप्पा पण राहत होते. त्याची आई दोन वर्षापूर्वीच हृ्दयविकाराने गेली होती. आप्पांचे वय साधारण बहात्तर वर्षाचे होते. ते मोठे देवभक्त होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त असल्याने एक पुढारी वाटत असत. पण पत्नी गेल्याने ते एकटे व मूक झाले होते. फार कमी बोलत असत. रमेश व त्याची पत्नी त्याना नीट सांभाळत होते. रमेशही स्वभावाने आनंदी, विनोदी व कामसू होता. घरात तो भाजी बाजार आणून बायकोला मदत करीत असे.
असेच मजेत दिवस जात असताना एकदा आप्पा आजारी पडले. पोटात दुखू लागल्याने डॉक्टरला दाखवले. डॉक्टरने हार्नियाचे ऑपरेशन लगेच करण्यास सांगितले. सध्याकाळी रमेश आल्यावर लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला. ऑपरेशन नंतर दहा बारा दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरने दिला असल्याने ते घरातच झोपून होते. हे लोक पंचवटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत होते. मात्र वर येण्याचा जिना स्वयंपाकघर व हॉल यांच्या मध्ये असल्याने, स्वयंपाक घरात जाण्यासाठी त्या जिन्याची एक पायरी ओलांडावी लागते. ऑपरेशन झाल्यावर आप्पा चालत फिरत होते. एकदा रात्री त्यांचा पाय त्या जिन्यावरून निसटला व ते गडगडत खाली आले. त्याना बराच मुका मार लागला. पण आप्पासाहेब या दुखण्यातून पूर्ण बरे होऊ शकले नाहीत. ते खचतच गेले व शेवटी त्यांचे देहावसान झाले. त्याना श्रद्धांजली देण्यास मुली जावई, इतर नातेवाईक आले होते.
पण नियती कांही वेगळाच खेळ खेळत होती. वडिलांचे छत्र रमेशच्या डोक्यावरचे काय गेले अन त्याच्यावर संकटे
सप्टेंबर महिन्यात अप्पांचे वर्षश्राद्ध यथासांग पार पडले. सर्वजण प्रसाद घेऊन त्यांच्या आठवणी काढीत घरी गेले. आम्ही पण पुण्याला परतलो.
घरी येऊन जेमतेम आठदिवस झाले असतील तेवढ्यात नाशिकहून सतीशचा फोन आला की रमेशची एकाएकी दोन्ही डोळ्यांची दृटी गेली असून त्याना कांही दिसत नाही. फोनवरील बातमी ऐकून पोटात एकदम धस्स झालेअतीशने लगेच डॉक्टरला बोलावून उपचार चालू केले होते पण कांही उपयोग झाला नव्हता. मग अहमदाबादला असलेल्या प्रसिद्ध डॉक्टरला रमेशला दाखवले. त्यानी तपासून कांही औषधे दिली होती. तीन महिन्यानंतर रमेशला थोडे थोडे दिसू लागले होते. तो काठी घेऊन हळुहळू चालू शकत होता.
आता रमेश काठी घेऊन जवळपास फिरावयास जात होता. असेच घराजवळील काळाराम मंसिरात एकदा तो गेला होता. मंदिराच्या पायऱ्या त्याला दिसल्या नाहीत का त्यांचा अंदाज आला ना
मग त्याना दुसऱ्या अनुभवी डॉक्टरला दाखवले. त्यानी पुन्हा त्या पायाचे ऑपरेशन करून तो स्टीलचा पार्ट काढून टाकला. पुन्हा एक महिना विश्रांती घ्यावी लागली. स्टील पार्ट काढल्याने तो पाय थोडा कमी झाला व कायमचा दोष निर्माण झाला. मात्र आता दुखणे अजिबात बंद झाले होते. दोन महिने विश्रांती घेऊन काठीच्या साह्याने चालता येणार होते हे काय कमी झाले?
दोन महिन्याने रमेश खरेच काठीच्या साह्याने चालू लागला. पण एक पाय अखूड असल्याने दुसऱ्याच पायावर जास्त भार पडू लागला. मग त्याने एका पायाची चप्पल उंच करून घेतली. पण त्याचा उपयोग त्याला फक्त बा
दिवस जात होते. अशाच एका रात्री त्याला नागीण झाली. अंगाची लाहीलाही होत होतीं नागीण रोगाची ज्याला कल्पना आहे त्याना माहिती आहे की हे दुखणे किती वेळ खाणारे आहे. मग त्यावर औषधे, उपचार सुरू झाले जीवाची तगमग होत होती. पण कोण काय करणार? ज्याचे त्यालाच भोग भोगायचे असतात. हे दुखणे साधारण चार महिने पुरले. आता या दुखण्याकरता घेतलेल्या औषधाने म्हणा किंवा दुसऱ्या कारणाने म्हणा रमेशच्या अंगात उष्णता खूप वाढली होती. त्याचा दृष्य परिणाम म्हणजे त्याला भगंदर व्याधीच्या दुखण्याने ग्रासले होते. त्याला धड चालता येत नव्हते. परत डॉक्टरचे पाय धरावे लागले. त्यानी तपासून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मग काय करणार? परत एकदा रमेश शस्त्रक्रियेसाठी टेबलावर झोपला होता. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. भगंदर व्याधीच्या यातनातून तरी तो सुटला होता. अशा रितीने त्याच्यावर संकटांचा वराव होत होता व तो दिवसागणिक खचत चालला होता. तो अतिशय निराश झाला होता. जीवन जगण्याची आसक्ती कमी कमी होत चालली होती.
दोन तीन महिने जातात न जातात तोच त्याच्या तोंडाला एक गळू झाले. ते खूप सुजून मोठे झाले होते. त्याला धड बोलता येत नव्हते की जेवता येत नव्हते. परत डॉक्टरकडे जाणे आले. त्यानी केलेल्या औषधोपचाराने ते गळू दोन महिन्यानंतर बरे झाले. त्यानंतर तो थोडा श्वास घेतो ना घेतो तोच त्याच्या पायाला एक मोठा फोड झाला. त्यामुळे त्याला धड चालता येत नव्हते. हे दुखणे पण महिना दीड महिना पुरले. या दुखण्यानंतर त्याची मानसिक अवस्था पूर्ण ढासळली. आता त्याच्या मेंदूत किंवा डोक्यात विचित्र आवाज येऊ लागले होते. त्यामुळे त्याला झोप येत नव्हती. मग त्याला रोज एक झोपेची गोळी घेवून झोपावे लागत होते.
असे उपचार चालू असताना त्याला किडनी स्टोन चा त्रास व्हावयास लागला. तो त्रास असह्य झाल्यावर परत डॉक्टरचे पाय धरणे ओघानेच आले. तो स्टोन ऑपरेशनने काढावा लागला. पण नशिबाने ती शस्त्रक्रिया दुर्बिणीतून झाल्याने लवकर झाली. त्यामुळे चार दिवसात त्याला आराम मिळाला. पैशाचा लक्षणीय खर्च चाललाच होता. एवढे सर्व घडत असताना त्याच्या मुलाची बदली पुण्यास झाली. त्याला लगेच जॉईन व्हावयाचे होते. मग त्याने वारजे येथे तीन बेडरुम्सचा एक ब्लॉक विकत घेतला. त्यासाठी नाशिक येथील ब्लॉक विकावा लागला शिवाय थोडे कर्ज काढावे लागले. मग स्र्व फॅमिली नाशिकहून पुण्याला शिफ्ट झाली.
कांही दिवस बरे गेले. पण एवढ्यावरच सर्व दुःखे संपणार नव्हती. रमेशला परत एकदा किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला. मग पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये जावून शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर मात्र घरी आल्यावर बरे वाटू लागले. अशातच त्याना भेटावयास त्यांचे व्याही नाशिकहून आले होते. त्यांच्याबरोबर जवळच असलेल्या दुकानातून नातीला खावू आणावयास आलत जात होते. वेळ दुपारची असल्याने ऊन होते. त्या उन्हातच रमेशला छातीत दुखावयास लागले व श्वास घेताना त्रास होऊ लागला. बरोबरील व्याह्याने त्याना सावलीत बसवले व थोड्या विश्रांती नंतर बरे वाटू लागले. मग ते हळुहळू घरी आले. त्यानी घरी मुलाला म्हणजे सतीशला ही हकिकत सांगितली. त्याने ताबडतोब हार्ट स्पेशॅलिस्ट डॉक्टर फिरोदिया याना बोलावले. डॉक्टरने तपासणी केल्यावर त्याना दोन दिवसासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावयास सांगितले. तेथे पूर्ण तपासणी झाल्यावर हा त्रास का व कशाने झाला ते कळेल असे सांगितले.
असे उपचार चालू असताना त्याला किडनी स्टोन चा त्रास व्हावयास लागला. तो त्रास असह्य झाल्यावर परत डॉक्टरचे पाय धरणे ओघानेच आले. तो स्टोन ऑपरेशनने काढावा लागला. पण नशिबाने ती शस्त्रक्रिया दुर्बिणीतून झाल्याने लवकर झाली. त्यामुळे चार दिवसात त्याला आराम मिळाला. पैशाचा लक्षणीय खर्च चाललाच होता. एवढे सर्व घडत असताना त्याच्या मुलाची बदली पुण्यास झाली. त्याला लगेच जॉईन व्हावयाचे होते. मग त्याने वारजे येथे तीन बेडरुम्सचा एक ब्लॉक विकत घेतला. त्यासाठी नाशिक येथील ब्लॉक विकावा लागला शिवाय थोडे कर्ज काढावे लागले. मग स्र्व फॅमिली नाशिकहून पुण्याला शिफ्ट झाली.
कांही दिवस बरे गेले. पण एवढ्यावरच सर्व दुःखे संपणार नव्हती. रमेशला परत एकदा किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला. मग पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये जावून शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर मात्र घरी आल्यावर बरे वाटू लागले. अशातच त्याना भेटावयास त्यांचे व्याही नाशिकहून आले होते. त्यांच्याबरोबर जवळच असलेल्या दुकानातून नातीला खावू आणावयास आलत जात होते. वेळ दुपारची असल्याने ऊन होते. त्या उन्हातच रमेशला छातीत दुखावयास लागले व श्वास घेताना त्रास होऊ लागला. बरोबरील व्याह्याने त्याना सावलीत बसवले व थोड्या विश्रांती नंतर बरे वाटू लागले. मग ते हळुहळू घरी आले. त्यानी घरी मुलाला म्हणजे सतीशला ही हकिकत सांगितली. त्याने ताबडतोब हार्ट स्पेशॅलिस्ट डॉक्टर
फिरोदिया याना बोलावले. डॉक्टरने तपासणी केल्यावर त्याना दोन दिवसासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावयास सांगितले. तेथे पूर्ण तपासणी झाल्यावर हा त्रास का व कशाने झाला ते कळेल असे सांगितले.
असे उपचार चालू असताना त्याला किडनी स्टोन चा त्रास व्हावयास लागला. तो त्रास असह्य झाल्यावर परत डॉक्टरचे पाय धरणे ओघानेच आले. तो स्टोन ऑपरेशनने काढावा लागला. पण नशिबाने ती शस्त्रक्रिया दुर्बिणीतून झाल्याने लवकर झाली. त्यामुळे चार दिवसात त्याला आराम मिळाला. पैशाचा लक्षणीय खर्च चाललाच होता. एवढे सर्व घडत असताना त्याच्या मुलाची बदली पुण्यास झाली. त्याला लगेच जॉईन व्हावयाचे होते. मग त्याने वारजे येथे तीन बेडरुम्सचा एक ब्लॉक विकत घेतला. त्यासाठी नाशिक येथील ब्लॉक विकावा लागला शिवाय थोडे कर्ज काढावे लागले. मग स्र्व फॅमिली नाशिकहून पुण्याला शिफ्ट झाली.
कांही दिवस बरे गेले. पण एवढ्यावरच सर्व दुःखे संपणार नव्हती. रमेशला परत एकदा किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला. मग पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये जावून शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर मात्र घरी आल्यावर बरे वाटू लागले. अशातच त्याना भेटावयास त्यांचे व्याही नाशिकहून आले होते. त्यांच्याबरोबर जवळच असलेल्या दुकानातून नातीला खावू आणावयास आलत जात होते. वेळ दुपारची असल्याने ऊन होते. त्या उन्हातच रमेशला छातीत दुखावयास लागले व श्वास घेताना त्रास होऊ लागला. बरोबरील व्याह्याने त्याना सावलीत बसवले व थोड्या विश्रांती नंतर बरे वाटू लागले. मग ते हळुहळू घरी आले. त्यानी घरी मुलाला म्हणजे सतीशला ही हकिकत सांगितली. त्याने ताबडतोब हार्ट स्पेशॅलिस्ट डॉक्टर फिरोदिया याना बोलावले. डॉक्टरने तपासणी केल्यावर त्याना दोन दिवसासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावयास सांगितले. तेथे पूर्ण तपासणी झाल्यावर हा त्रास का व कशाने झाला ते कळेल असे सांगितले.
असे उपचार चालू असताना त्याला किडनी स्टोन चा त्रास व्हावयास लागला. तो त्रास असह्य झाल्यावर परत डॉक्टरचे पाय धरणे ओघानेच आले. तो स्टोन ऑपरेशनने काढावा लागला. पण नशिबाने ती शस्त्रक्रिया दुर्बिणीतून झाल्याने लवकर झाली. त्यामुळे चार दिवसात त्याला आराम मिळाला. पैशाचा लक्षणीय खर्च चाललाच होता. एवढे सर्व घडत असताना त्याच्या मुलाची बदली पुण्यास झाली. त्याला लगेच जॉईन व्हावयाचे होते. मग त्याने वारजे येथे तीन बेडरुम्सचा एक ब्लॉक विकत घेतला. त्यासाठी नाशिक येथील ब्लॉक विकावा लागला शिवाय थोडे कर्ज काढावे लागले. मग स्र्व फॅमिली नाशिकहून पुण्याला शिफ्ट झाली.
कांही दिवस बरे गेले. पण एवढ्यावरच सर्व दुःखे संपणार नव्हती. रमेशला परत एकदा किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला. मग पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये जावून शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर मात्र घरी आल्यावर बरे वाटू लागले. अशातच त्याना भेटावयास त्यांचे व्याही नाशिकहून आले होते. त्यांच्याबरोबर जवळच असलेल्या दुकानातून नातीला खावू आणावयास आलत जात होते. वेळ दुपारची असल्याने ऊन होते. त्या उन्हातच रमेशला छातीत दुखावयास लागले व श्वास घेताना त्रास होऊ लागला. बरोबरील व्याह्याने त्याना सावलीत बसवले व थोड्या विश्रांती नंतर बरे वाटू लागले. मग ते हळुहळू घरी आले. त्यानी घरी मुलाला म्हणजे सतीशला ही हकिकत सांगितली. त्याने ताबडतोब हार्ट स्पेशॅलिस्ट डॉक्टर फिरोदिया याना बोलावले. डॉक्टरने तपासणी केल्यावर त्याना दोन दिवसासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावयास सांगितले. तेथे पूर्ण तपासणी झाल्यावर हा त्रास का व कशाने झाला ते कळेल असे सांगितले.
दुसरे दिवशी रमेशला जोशी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्याना आय. सी. यू. मध्ये
हॉस्पिटल मध्ये दाखल केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. वेळेवर तपासणी झाल्याने जीव वाचवणे शक्य झाले.
अशा रितीने ५- ६ वर्षात त्याला शनीच्या साडेसातीची वारंवार प्रचिती आली होती. नेहमी आत्महत्येचे विचार घोळू लागले होते. पण देव तारी त्याला कोण मारी या उक्तीची प्रचिती त्याला हळुहळू येऊ लागली. आता त्याचा विपत्तीचा काळ संपला होता. निदान आता तरी कांही नवीन दुखणे निर्माण झाले नव्हते. रमेश नास्तिक असूनही श्री स्वामी समर्थ यांचा भक्त झाला होता. त्यांच्यांच कृपेने तो आता उभा आहे.