बहुतेक खासगी कार्यालयांमध्ये आता विरोपाद्वारे संवाद होत असतो. दूरध्वनीवरील संभाषणाचे प्रमाण या विरोपांमुळे कमी झाले आहे.
- विरोपांमुळे संभाषणकला नष्ट पावत आहे का? व्यक्तिगत ओलावा नष्ट होत आहे का ?
- विरोपांमुळे विशिष्ट पध्दतीने विचारांची मांडणी करण्याची सवय मेंदूला लागत आहे का ?
- काही गंमतीदार व गंभीर अनुभव आहेत का ?