नाशिक भागात अतिरेकी

नुकतेच नाशिक मालेगाव मनमाड भागात अनेक अतिरेकी मोठ्या शस्त्रसाठ्यासकट सापडले. अर्थातच सगळे मुस्लिम बांधव होते. महाराष्ट्रात मुस्लिम अतिरेकी जास्त फ़ोफावत आहेत हे भीतीदायक वाटते.


 हे दारिद्र्यामुळे होते, शिक्षणाच्या अभावाने होते असे म्हणण्याची फ्याशन आहे.  या प्रकरणात पकडलेले लोक सुशिक्षित अगदी डॉक्टरही आहेत त्यामुळे हे कारण इथे लागू पडते असे वाटत नाही.


  हा धर्म, त्याचे अतिरेकी तत्वज्ञान, सुधारणांचा अभाव, ह्या धर्माच्या लोकांची कळप करुन रहायची वृत्ती, समाजाच्या नेतृत्वाच्या नाड्या धर्मांध मुल्लामौलवींकडे स्वाधीन करायची सवय ही सगळी कारणे आहेत. पण कुणी राजकीय पुढारी त्याविरुद्ध काही करत नाही वा बोलत नाही.


  खुद्द बाँबस्फोट करवणाऱ्या अतिरेक्यांना दहा पंधरा वर्षात शिक्षा झालेली नाही. त्यामुळे निव्वळ तसा कट करणाऱ्यांना होईल असे वाटत नाही.  
  एखादा बाँम्बस्फोट होऊन दोनचार बडे पुढारी त्यात मेले तरच काही होणे शक्य आहे.