कोट्यावधींचे क्रिकेट

कोट्यावधी रुपये खर्चून, संघ विकत घेण्याच्या या प्रकाराला काय म्हणावे ? आधीच आपल्या देशात क्रिकेटला नको तितके महत्त्व मिळत आहे. बाकीच्या खेळांना व खेळाडूंना पैसेही नाहीत आणि महत्त्वही नाही. त्यांत हे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन कशासाठी? असे पैसे आणि वेळ वाया घालवून आपल्या देशाचे काय भले होणार आहे? पैशापलिकडेही या जगांत मिळवण्यासारखे बरेच काही आहे हे या मंडळींना कधी कळणार?
मनोगतींनी त्यांना काय वाटते ते जरुर व्यक्त करावे.