शत जन्म शोधिताना । शत आर्ती व्यर्थ झाल्या । शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंती गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालू मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखी हातचा सुटोनी ॥
हे गाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे. त्याचा अर्थ कोणी सांगू शकेल का?
|