विवाहाची पद्धती

ग्रामीण विभागात, जेथे, लग्नातील मानपानावरून अनेक चर्चा होतात व त्यामुळे रुसवे फुगवे होतात ते टाळण्यासाठी नोंदणी पद्धतीने विवाह करणे योग्य ठरेल असे वाटते. मात्र त्या विभागातील लोक हा बदल मनापासून स्वीकारतील किंवा नाही हे सांगता येत नाही. कृपया वाचकांची मते समजावीत.