सर्व सामान्यांच्या दृष्टी पथात असलेले लोक रंजनाचे क्षेत्र हळू, हळू एका विशिष्ट वर्गासाठी अगदी न कळत आरक्षित होतंय. ह्यात जो बदल जाणवला
तो मांडतोय. ह्या वर आपले काय मत?
- चित्रपटाची निर्मिती ज्या कारणासाठी व्हायला हवी तो मूळ उद्देश बाजूला पडला.
- सुमार कथांचा भरणा वाढला.
- आपल्या आपल्या कामात मेहनत कमी झाली.
- मुळात हिरो म्हणून जे समाजा समोर यायला हवे , त्या ऐवजी चोर, दरोडेखोर , तस्कर ,समाजापुढे आदर्श म्हणून ठेवले जाताय.
- संगीताच्या बाबतीत ते श्रवणीय राहिले आहे का?