संस्कृत : एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे

संस्कृत : एक महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे

भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे, आणि या महिन्यामध्ये स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील.

तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची माहिती परत धेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरताना तुमची  मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा. कारण संस्कृत भाषा पूर्ण जरी नाही तरी आजही ती भाषा वापरतो, संध्याकाळी दिवेलागणीला म्हटली जाणारी स्त्रोत्रे किंवा देवाच्या पूजेत / लग्नात म्हटली जाणारे मंगलमय श्र्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवण आता आपल्या हातात आहे, कारण मागील सर्वक्षणात संस्कृत भाषा माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे, आणि त्यांमुळे तिला आता मृत भाषा धोषित केले जाऊ शकते.

मृत भाषा धोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही. आणि मग आपली हि पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरुपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो, आज आपल्या भाषेवर हि वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत, पण अजून वेळ गेली नाही.