कळत नकळतचे शीर्षकगीत

सध्या झी मराठीवर 'कळत नकळत' ही मालिका सुरू आहे. या मालिकेच्या शीर्षक गीतात प्रथम काही शब्द असे आहेत...
मन होई फुलांचे थवे, रंग हे नवे...
थवा पक्ष्यांचा असतो.  'फुलांचे थवे' असे लिहिणे चुकीचे आहे.

मनोगतींना काय वाटते ?