चिरंजीव चर्चा

मनोगतींनो,
भास्कर केंडेंची कविता आवडलि. पण मनात एक प्रश्न आला कि आपल्याला चिरंजीव लोकांबद्दल काहि माहित आहे का? अगदि मनापासुन सांगायच तर जे काहि माहित आहे ते खुप त्रोटक. मला वाटत इथे चर्चा करुन आपण हे ज्ञान नक्किच वाढवु शकतो. जर वाढले ते त्याचे श्रेय पुर्णपणे भास्कर केंडेना. तर व्हा सुरु. थोडे इतिहासात डोकवु अन आपले ज्ञान वाढवु.


(जिज्ञासु) चाणक्य