माझे आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींचे निरीक्षण असे आहे की अहिल्यादेवी आणि रेणुका स्वरूप प्रशालेतल्या मुली सरळ आणि गरीब असतात. हुजूरपागेतल्या पण चांगल्या असतात पण थोड्याशा शिष्ट वाटतात.
तुम्हाला काय वाटते?
आणि त्यामागची कारणे काय असावीत?
- माफी
सावधानतेचा इशारा
१. ही चर्चा सार्वजनिक स्वरूपाची आहे. कृपया व्यक्तिगत संदर्भ घेऊ अथवा देऊ नयेत.
२. ही चर्चा पुण्यातल्या पेठांतल्या मुलींच्या मराठी शाळांबद्दल आहे.